Advertisement Section

करमाळा

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेले महाराष्ट्रातील चार पैकी ‘हे’ तीन नेते तर काँग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपात आलेले आयाराम आहेत!

केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेले महाराष्ट्रातील चार पैकी 'हे' तीन नेते तर काँग्रेस व राष्ट्रवादीतून भाजपात आलेले आयाराम आहेत! आज भाजप सरकारने आपल्या केंद्रीय मंत्रिमंडळात मोठे फेरबदल केले आहेत. जुन्या व निष्ठावान भाजप नेत्यांना राजीनामा द्यावा लागला आहे तर नव्या भिडूना भाजपने केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान दिले आहे. त्यात आज महाराष्ट्रातील नारायण राणे, कपिल पाटील, डॉ भारती पवार, डॉ भागवत कराड, या चार जणांना केंद्रीय मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली आहे. विशेष म्हणजे या चार पैकी 3 जण हे काँग्रेस व राष्ट्रवादीतुन भाजपात आलेले आयाराम

करमाळा तालुक्यातील खडकीमध्ये सलग दुसऱ्या वर्षी महावितरण कंपनीची शंभर टक्के वसुली

मुलाकडून बापाचा खून, अनैतिक संबंधाच्या गैरसमजातून कृत्य

आता गावागावांत होणार ‘संविधान सभागृह’ सोबतच ग्रंथालय व अभ्यासिका; सामाजिक न्याय विभागाचा निर्णय; वाचा किती मिळणार निधी

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; मुख्यमंत्री शिंदे यांनी जाहीर केली शिवसेनेची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी; वाचा कोणाला कोणते पद.?

निमगाव टे केंद्राची ऑनलाईन शिक्षण परिषद उत्साहात संपन्न

धक्कादायक बातमी; करमाळा तालुक्यातील ‘या’ गावात कोरोनाने फक्त 15 दिवसात झाला 20 जणांचा मृत्यू

View All Posts

राजकारण

शैक्षणिक

मनोरंजन

Visitor counter

error: Content is protected !!