करमाळाराजकारणसोलापूर जिल्हा

दिर्घकाळ द्वेषाचे राजकारण चालणे हे समाज हिताचे नाही: तालुक्यात होतेय चर्चा

करमाळा माढा न्यूजच्या सर्व बातम्या मिळवण्यासाठी क्लिक करून फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्रामयुट्युबव्हाट्सएप

दिर्घकाळ द्वेषाचे राजकारण चालणे हे समाज हिताचे नाही: तालुक्यात होतेय चर्चा

केत्तूर ( अभय माने) सध्या सुरू असलेल्या राज्यातील राजकारणात प्रतीस्पर्धाला स्पर्धक न मानता शत्रू मानले जात आहे. राजकारणातील खिलाडूवृत्ती वरचेवर संपत आहे.मतभेदाचे रूपांतर मनभेदात होत आहे त्यातून सुरू असलेले दीर्घव्देशाचे राजकारण समाजहिताचे नाही. अशी चर्चा गावागावातून सुरू असल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा – करमाळा येथील रुबीना मुलाणी यांना सोलापूर जिल्हा परिषदेचा आदर्श अंगणवाडी सेविका पुरस्कार सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते महिला दिनाच्या पूर्व संध्येला झाला सन्मान

पारेवाडी रेल्वे स्टेशन थांब्याबाबत खासदारांचे ठोस आश्वासन; रेल रोको तुर्त स्थगित मात्र बहिष्काराचा निर्णय मागणी पुर्ण होईपर्यंत ठाम; वाचा सविस्तर

सुरुवातीला शिवसेनेचे दोन गट झाले त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचेही दोन गट झाले. लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत त्यामुळे राजकीय स्पर्धा मात्र वाढली आहे.

त्यातूनच खालच्या पातळीवरची बोचरी टीका एकमेकांवर केली जात आहे.

litsbros